Bangladesh: ''जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत..'', बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याचं खळबळजनक विधान

Bangladesh Retired General Abdullahil Aman Azmi: मागच्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आझमी यांनीच बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधान बदलण्याची मागणी केली होती.
Bangladesh: ''जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत..'', बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याचं खळबळजनक विधान
Updated on

Dhaka: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचीच भाषा आता बांगलादेशातले लोक बोलू लागले आहेत. देशाचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशात शांतता निर्माण होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. आझमी यांचा भारताविरोधाचा रोष तसा जुनाच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com