Bangladesh: ''जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत..'', बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याचं खळबळजनक विधान

Bangladesh Retired General Abdullahil Aman Azmi: मागच्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आझमी यांनीच बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधान बदलण्याची मागणी केली होती.
Bangladesh Abdullahil Aman Azmi

Abdullahil Aman Azmi

esakal

Updated on

Dhaka: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचीच भाषा आता बांगलादेशातले लोक बोलू लागले आहेत. देशाचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशात शांतता निर्माण होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. आझमी यांचा भारताविरोधाचा रोष तसा जुनाच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com