India Vs Pakistan: जेव्हा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा पाकिस्तानची अवस्था कशी असेल? तज्ज्ञ काय सांगतात?

अहवालानुसार, पाकिस्तानला भारताच्या सध्याच्या जीडीपी (४.१ ट्रिलियन डॉलर) पर्यंत पोहोचण्यासाठीच ३० ते ३५ वर्षे लागतील.
India Vs Pakistan: जेव्हा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा पाकिस्तानची अवस्था कशी असेल? तज्ज्ञ काय सांगतात?
Updated on

नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या प्रचंड टॅरिफमुळे भारताच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आर्थिक विकासाची गती कमी होईल का, अशी भीती सर्व भारतीयांच्या मनात आहे. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनेक रिपोर्ट्स आले आहेत आणि ते सांगतात की या टॅरिफचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही. अलीकडेच, जागतिक सल्लागार कंपनी EY ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात म्हटले आहे की भारत २०२८ पर्यंत PPPच्या आधारावर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com