India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

India's Precision Strikes on Terror Camps in Pakistan After Pahalgam Attack: राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारादेखील दिला आहे. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.
Indian Defense Minister Rajnath Singh

Indian Defense Minister Rajnath Singh

esakal
Updated on

Rajnath Singh: पाकिस्तान चोरट्या मार्गाने भूमिगत अनुचाचण्या करीत आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. यावर आता भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, भारतावर कोणताही दबाव टाकला जाऊ शकत नाही. भारत आपली सुरक्षा व अणुधोरणाबाबतचे निर्णय केवळ स्वतःच्या हिताच्या आधारावर आणि योग्य वेळी घेईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com