Pakistan Flood: पाकिस्तानमधील मुजफ्फराबादमध्ये अचानक महापूर, आणीबाणी घोषित; भारताला धरले जबाबदार

Pakistan Flood: आता पाकिस्तानी माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.पाकिस्तानने मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
Massive floodwaters submerge Muzaffarabad streets as Pakistan declares a state of emergency; India blamed for the disaster.
Massive floodwaters submerge Muzaffarabad streets as Pakistan declares a state of emergency; India blamed for the disaster.esakal
Updated on

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. भारताकडून नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याची घोषणा करण्यात आली. आता पाकिस्तानी माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांना माहिती न देता अचानक झेलम नदीत पाणी सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com