कलम  370 रद्द करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानने दिली 'ही' प्रतिक्रिया

कलम  370 रद्द करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानने दिली 'ही' प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आहे. 'या आंतरराष्ट्रीय वादातील एक पक्ष म्हणून चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढ्या सर्व पर्यायांचा विचार करेल. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू,' असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

भारत सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com