Shehbaz Sharif: आता काश्मीरच्या वादावर कायमचा तोडगा निघणार? भारतासोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची संमती

Shehbaz Sharif: शहबाज शरीफ यांनी बुधवारी भारताला काश्मीर वाद आणि पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चेसाठी आमंत्रित केलं.
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz Sharifesakal
Updated on

Shehbaz Sharif: पाकिस्तानसोबतचा सध्याचा संघर्षाचा काळ भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण काश्मीरच्या वादावर यामुळं तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं एक विधान. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितलं की भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास आपण तयार आहोत. यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलं आहे.

Pakistan PM Shehbaz Sharif
Ceasefire: तात्पुरता युद्धविराम! 18 मे पर्यंत...; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं मोठं विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com