

The winding Anuskura Ghat, surrounded by lush greenery, has emerged as an important alternative route to Ambaghat for connectivity between Ratnagiri and western Maharashtra.
Sakal
राजापूर : आंबा घाटात सध्या आलेले विघ्न, त्यावर उपाययोजना करण्यास लागणारा विलंब ही स्थिती रत्नागिरीचा एकप्रकारे आर्थिक, बाजारपेठीय दृष्टीने कोंडी करणारी आहे. आंबा घाटाच्या मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना कोल्हापूरला जोडणारा मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. या मार्गाची आवश्यकता यामुळे अधोरेखित होते.