Konkan Rice Fields Damage : धीम्या पंचनाम्यांमुळेच बळीराजाच्या जखमेवर मीठ, कोकणात भात पिक बघायला म्हणून शिल्लक नाही

Delayed Crop Survey : कोकणात अतिवृष्टी व पुरामुळे भातपिकाचे मोठे नुकसान, पण पंचनामे होत नसल्याने शेतकरी संतप्त. "पिकं बघायला शिल्लक नाही," असा बळीराजाचा आक्रोश.
Konkan Rice Fields Damage

कोकणात अतिवृष्टी व पुरामुळे भातपिकाचे मोठे नुकसान, पण पंचनामे होत नसल्याने शेतकरी संतप्त.

esakal

Updated on

Konkan Agriculture News : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून केवळ १३०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे धीम्या गतीने सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com