

Water flowing through Rajnala Canal rejuvenates farmlands in Karjat taluka
sakal
कणकवली : राजनाला कालव्याच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यात दुबार भातशेतीची लगबग सुरू झाली असून, शेतशिवार पुन्हा हिरवळीने नटू लागले आहे. ४५ गावांतील सुमारे २,५४२ हेक्टर शेतीला या कालव्याद्वारे सिंचनाचा आधार मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.