Ratbagiri Forest Fire : वणव्यानंतरही बळीराजाची होरपळ; संगमेश्वरला सर्वाधिक झळ, उपाययोजनांची गरज

environmental damage : वणव्यामुळे झालेल्या नुकसानीनंतरही शेतकरी दीर्घकाळ होरपळत असून पर्यावरणीय हानीमुळे शेती आणि नैसर्गिक संसाधनांवर गंभीर परिणाम झाला आहे
Farmer Loss

Farmer Loss

sakal

Updated on

दीपक कुवळेकर संगमेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणव्यांचे सत्र सुरूच आहे. दर दोन दिवसांनी वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. एका गावात शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले आहे. संगमेश्वरपाठोपाठ लांजा आणि खेडमध्येही शेतकऱ्यांचा वणव्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com