Ratnagiri Farmer: केवळ दोन शेळ्यांपासून सुरू झालेला प्रवास! साई कदम यांच्या शेळीपालनातून लाखोंचे उत्पन्न, कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी

Faremer story: भातशेतीवर अवलंबून राहून गृहउपजीविकेची तारेवरची कसरत करणाऱ्या साई कदम यांनी केवळ दोन शेळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज लाखोंचे उत्पन्न देणारे शाश्वत मॉडेल ठरले आहे.
Faremer story:

Faremer story:

sakal

Updated on

पावस: कोकणातील शेतकरी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो भात उत्पादक किंवा आंबा, काजू व नारळ बागायतदार. गेल्या काही वर्षांमध्ये येथील शेतकरी पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीपूरक व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करू लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com