

Ratnagiri Police implement Jeevan Mission
sakal
रत्नागिरी : जिल्हा पोलिसदलाने सुरू केलेले लोकाभिमुख १७ उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहेत. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांना समाधान मिळावे, यासाठी या मिशनचा उपयोग केला जात आहे.