Ratnagiri Education Crisis : जंगलातून मजुरीसाठी स्थलांतर आणि मुलांचे खंडित शिक्षण; कातकरी समाजासमोरील दुष्टचक्र अधिक गडद

Katkari Community : रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी समाज आजही स्थलांतराच्या दुष्टचक्रात अडकलेला, मजुरीसाठी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी सततच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होते आणि अशिक्षण, बालविवाह व सामाजिक मागासलेपणाचे चक्र कायम राहते.
Katkari families migrating for seasonal work

Katkari families migrating for seasonal work

sakal

Updated on

रत्नागिरी : वर्षाचे बारा महिने कातकरी समाज जंगलात आपल्या वस्तीत राहू शकत नाही. मजूर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलावले जाते. जमिनीची बांधबंदिस्ती, मंदिराची साफसफाई, कौल तोडणे, भातलावणी, भात कापणे आणि प्रामुख्याने बागा राखणे अशा कामांसाठी हा समाज जात त्यामुळे जंगलतोडीसह काही कामांसाठी त्याला आपल्या मूळ वस्तीपासून स्थलांतर करावे लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com