

Special Train Announced for Konkan
Sakal
अल्ताफ चोरडेकर
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्यामुळे कोकणवासीयांमध्ये संताप असतानाच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा निपटारा करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनल्स ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या नवीन रेल्वे गाडीमुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.