

Mumbai Goa highway traffic update
esakal
Ratnagiri traffic jam : सलग सुट्टीमुळे कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मागच्या २४ तासांपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. काही किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना कित्येक तास रखडावे लागत आहे. कडाक्याचे ऊन आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांचे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहे.