Raigad Farmers : गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजला पशुधनावर उपासमारीची वेळ; शेतकरी व पशुपालक चिंतेत

Agricultural Crisis : परतीच्या पावसामुळे भातपीक प्रचंड नुकसान; भिजलेल्या पेंढ्यामुळे गुरांचे वैरण गळले, शेतकरी आणि पशुपालक दुध-दूभत्याच्या उत्पादनासह आर्थिक ताणाखाली!
poiled paddy creates fodder crisis for Raigad farmers

poiled paddy creates fodder crisis for Raigad farmers

sakal

Updated on

पाली : परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेकांचे उभे भातपीक शेतातच कुजले तर काहींचा भात पुन्हा उगवला. मात्र या सगळ्यांमध्ये भात झोडणी झाल्यावर निघणारा पेंढा उरलाच नसल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे बळीराजा आणि पशुपालक प्रचंड चिंतेत आहेत. काहीजणांना उरला सुरलेला भात हाती आला मात्र, भिजलेला भात काळा पडला आहे. त्यामूळे त्यास बाजारात अत्यल्प किंमत मिळेल. तसेच भिजलेल्या पेंढ्यामुळे गुरांची वैरण गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com