

311 Sensitive Villages In Ratnagiri Five Talukas Included In Draft Notification Khed Taluka Records The Highest Number
sakal
रत्नागिरी: केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाटक्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार रत्नागिरीतील पाच तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश प्रस्तावित केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.