Ratnagiri Environment: रत्नागिरीतील ३११ गावे संवेदनशील; मसुदा अधिसूचना प्रसिद्ध; पाच तालुक्यांचा समावेश, खेडमधील सर्वाधिक

Ratnagiri Lists 311 Sensitive Villages Across Five Talukas: पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी केंद्राची मसुदा अधिसूचना; रत्नागिरीतील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश, खेड तालुक्यात सर्वाधिक गावे प्रस्तावित
311 Sensitive Villages In Ratnagiri Five Talukas Included In Draft Notification Khed Taluka Records The Highest Number

311 Sensitive Villages In Ratnagiri Five Talukas Included In Draft Notification Khed Taluka Records The Highest Number

sakal

Updated on

रत्नागिरी: केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाटक्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार रत्नागिरीतील पाच तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश प्रस्तावित केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com