Hapus mango price increase due to climate change
esakal
रत्नागिरी : वातावरणातील बदलांच्या परिणामांमुळे यंदाचा हापूस हंगाम अडचणीत आला असून, उत्पादन अवघे १५ टक्केच हाती येईल, अशी शक्यता वर्तविली जात (Ratnagiri Alphonso Mango) आहे. त्याचा प्रत्यय मार्च महिन्यात आला आहे. यंदा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठीही बागायतदारांकडे हापूस आंबा उपलब्ध नाही.