Automatic weather station installation in Ratnagiri
esakal
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ‘विंड्स व महावेध’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ८४६ ग्रामपंचायतींपैकी ७३९ ग्रामपंचायतींनी जागा निश्चित केली असली, तरी ४२ ग्रामपंचायतींना अद्याप शासकीय जागा उपलब्ध झालेली (Mahavedh weather station project in Maharashtra) नाही. त्यामुळे जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचे काम शंभर टक्के पूर्ण होऊ शकलेले नाही.