Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

Ratnagiri human wildlife conflict latest news : रत्नागिरीत जंगलतोड आणि शहरीकरणामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला असून ११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू झाला. वन विभागाने ७५ बिबट्यांची सुखरूप सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
Ratnagiri leopard rescue by forest department

Ratnagiri leopard rescue by forest department

esakal

Updated on

रत्नागिरी : वाढते शहरीकरण, जंगलांची बेसुमार तोड आणि नष्ट होणारा नैसर्गिक अधिवास यामुळे रत्नागिरी परिक्षेत्रात ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ तीव्र झाला आहे. गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे तब्बल ९० बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला (Leopard deaths in Ratnagiri forest area) आहे. दुसरीकडे वन विभागाने कौतुकास्पद कामगिरी करत ७५ बिबट्यांची सुखरूप सुटका करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com