Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Delays Continue on Mumbai Goa Highway Project : रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे सरकारने दोन कंत्राटदार कंपन्यांवर १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Mumbai Goa Highway Delay in Ratnagiri

Mumbai Goa Highway Delay in Ratnagiri

esakal

Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या कामावरून कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, सरकारने हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. महामार्गाच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे दोन मोठ्या कंपन्यांना १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com