Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात

Rain Break Raises Concern for Ratnagiri Farmers : रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवातीच्या हलक्या पावसानंतर पावसाने दडी मारल्याने भात पेरणीनंतर उगवणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Why has rain stopped in Ratnagiri?

Why has rain stopped in Ratnagiri?

esakal

Updated on

रत्नागिरी/मंडणगड : जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या हलक्या पावसाच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना सुरुवात केली होती, मात्र, ‘अल निनो’ सक्रिय झाल्यामुळे पावसाचा प्रवास रोखला गेला असून, सध्या जिल्ह्यात कडकडीत ऊन पडत (Ratnagiri Rain Delay) आहे. तुरळक पावसावर विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या पिकांच्या उगवणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com