Ratnagiri Agriculture: नारळ-सुपारीला विम्याची ढाल; प्रधानमंत्री पीकविमा योजनेत समावेश, बागायतदारांना मोठा दिलासा

PMFBY insurance benefits for coconut farmers: हवामान बदल, अतिवृष्टी, वादळे व कीडरोगांनी त्रस्त कोकणातील नारळ-सुपारी बागायतदारांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत समावेशामुळे उत्पादन घट, फळगळती व आर्थिक नुकसानीपासून संरक्षणाची हमी
Insurance Shield for Coconut and Arecanut Farmers Under PMFBY

Insurance Shield for Coconut and Arecanut Farmers Under PMFBY

esakal

Updated on

-राजेंद्र बाईत, राजापूर

राजापूर : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील नारळ व सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नारळ व सुपारी पिकांचा समावेश करून यंदापासून विमा संरक्षण लागू केले आहे. त्यामुळे उत्पादनातील घट आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना मोठा आधार मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com