Asia Cup Final Drama : भारताच्या विजयानंतर नाट्यमय घडामोडी; मध्यरात्री झालेला ९० मिनिटांचा राडा; जसाच्या तसा वाचा...

90-Minute Trophy Chaos After India’s Win : या विजयानंतर लगेच प्रेझेंटेशन सेरेमनी पार पडणं अपेक्षित होतं. पण हा कार्यक्रम जवळपास ४५ मिनिटं उशीर सुरू झाला. मध्यरात्री चाललेला हा राडा जवळपास ९० मिनिटं चालला. यावेळी नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
Asia Cup 2025 Final Drama

Asia Cup 2025 Final Drama

esakal

Updated on

India beats Pakistan by 5 wickets in Asia Cup 2025 final but 90-minute drama : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. मात्र, या सामन्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला, तर त्यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफीसह हॉटेलची वाट पडकडली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मध्यरात्री चाललेला हा राडा जवळपास ९० मिनिटं चालला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com