अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पाहून Ajinkya Rahane भावूक; मदतीचं आवाहन करताना म्हणाला, 'आपल्या देशाचा कणा...'
Ajinkya Rahane Stands with Maharashtra Farmers: अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहून अजिंक्य रहाणे भावूक झाला आहे. त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.