Ajinkya Rahane: अरे चुकून तुला बाद दिलं, परत ये! अजिंक्यला अम्पायरने परत बोलावलं, बॅटिंगसाठी आलेल्या शार्दूलला परत पाठवलं

Ajinkya Rahane Wicket Controversy: रणजी ट्रॉफीमध्ये एक वादग्रस्त घटना पाहायला मिळाली. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद दिल्यानंतर पुन्हा मैदानात खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneSakal
Updated on

Ranji Trophy Mumbai vs Jammu-Kashmir: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत सध्या बीकेसीमध्ये सुरू असलेला मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर सामना बराच चर्चेत आहे. या सामन्यातून मुंबईकडून अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत, ज्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने रणजीत पुनरागमन केले आहे, तर कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर असे खेळाडूही संघात आहेत.

दरम्यान असे असतानाही शार्दुल वगळता मुंबईचे स्टार खेळाडू प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. यातच या सामन्यात पंचांचे निर्णय देखील वादग्रस्त ठरताना दिसत आहेत.

Ajinkya Rahane
Ranji Trophy: कसला भारी कॅच घेतलाय! अजिंक्य रहाणेने गमावली १६ धावांवर विकेट, मुंबईचे सगळेच स्टार फ्लॉप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com