Ajinkya Rahane चा अजित आगरकरच्या निवड समितीवर निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती पण...

Ajinkya Rahane Slams Team India Selectors: अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये दीडशे धावांची दमदार खेळी केल्यानंतर भारताच्या निवड समितीवर टीका केली. रहाणेने ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला त्याची गरज होती, हे स्पष्टपणे सांगितले आहे.
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

Sakal

Updated on
Summary
  • अजिंक्य रहाणेने अजित आगरकर यांच्या निवड समितीवर टीका करताना वयाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • त्याने देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व सांगून अनुभवाच्या आधारे निवड होण्याची गरज व्यक्त केली.

  • रहाणेने ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला त्याची गरज असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com