
India vs England 1st T20I: भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारताकडून सुरुवातही चांगली झाली आहे.