

Team India
Sakal
भारतीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये किमान दोन सामने खेळणे अनिवार्य आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सर्व खेळाडू आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणाना दिसतील.