चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघातील त्या तिघांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता; इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय

BCCI Sacks Abhishek Nayar: आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. पण त्याआधी बीसीसीआने मोठा निर्णय घेतला असून तीन जणांना भारतीय संघातून काढून टाकण्याच्या तयारीत आहे.
Abhishek Nair
Abhishek Nair | Virat Kohli | Rohit SharmaSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघासाठी गेले ८ महिने चढ-उतारांचे राहिले आहेत. भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही १० वर्षांनी भारताने कसोटी मालिका गमावली. पण यानंतर नुकतेच मार्चमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली.

या सर्व गोष्टी गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली झाल्या आहेत. आता भारतीय संघाला आयपीएल २०२५ नंतर इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. पण त्याआधी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Abhishek Nair
IPL 2025: 'हैदराबाद' मधील व्यावसायिकाचे 'Fixing' साठी उद्योग! BCCI ने आयपीएल संघांना, खेळाडूंना केल्यात सूचना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com