

Why Did BCCI Allow Vaibhav Sooryavanshi Parents to Travel?
esakal
Why Did BCCI Allow Vaibhav Sooryavanshi Parents to Travel?: वैभव सूर्यवंशी याची निवड भारताच्या टी-२० संघात झाली आहे. आयपीएल २०२६(IPL 2026) च्या हंगामात स्फोटक फलंदाजी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने (BCCI Selection Committee) आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची शनिवारी (६ जून) घोषणा केली होती.