Why Manav Suthar did not win Player of the Match despite 10 wickets
esakal
Manav Suthar 10 wickets vs Sri Lanka but misses POM award: भारतीय संघाने ६०० व्या कसोटी सामन्यात विजय मिळवला... श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना १६५ धावांनी जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने ६०० पैकी १८७ कसोटीत विजय मिळवले आहेत, तर १८८ सामने गमावले आहेत. २४४ सामन्यांचा निकाल ड्रॉ लागला असून १ सामना ( वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई १९८६) बरोबरीत सुटला होता. गॉल येथील कसोटीत फिरकीपटू मानव सुथारने १० विकेट्स घेतल्या, परंतु त्याला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला नाही. तो दुसऱ्याच खेळाडूला मिळाला...