T20 WC : टीम इंडियाने अहमदाबाद येथे खरंच 'हॉटेल' बदललं होतं का? कर्णधार Suryakumar Yadav म्हणाला, कोणीतरी आम्हाला सांगितलं...

Suryakumar Yadav reaction to superstition rumours: टीम इंडियाने सेमीफायनलपूर्वी अंधश्रद्धेमुळे हॉटेल बदलले होते का? या चर्चांवर अखेर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोठ्या सामन्यांपूर्वी क्रिकेटमध्ये अशा अफवा आणि चर्चांना उधाण येत असते.
SURYAKUMAR YADAV REVEALS TRUTH ABOUT TEAM INDIA HOTEL CHANGE RUMOURS BEFORE SEMI FINAL

SURYAKUMAR YADAV REVEALS TRUTH ABOUT TEAM INDIA HOTEL CHANGE RUMOURS BEFORE SEMI FINAL

esakal

Updated on

Did Team India change hotel before T20 World Cup semi final? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलच्या कटू आठवणीने भारतीयांचे टेंशन वाढवले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही भारताला येथेच हार पत्करावी लागली होती. त्यामुळे नेटिझन्सनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची फायनल अहमदाबादमध्ये नको असा सूर आवळला होता. पण, भारतीय संघाने तो कटू इतिहास बदलला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाने वर्ल्ड कप फायनलपूर्वी अहमदाबादमधील हॉटेल बदलल्याची चर्चा रंगली होती. ती खरी होती की खोटी, याचा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com