ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

ENG vs IND, 2nd Test, Rain Updates: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी भारताला विजयाची संधी आहे. पण खेळ सुरू होण्यासाठी पावसामुळे उशीर झाला आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्याच्या जवळ आहे. सध्या बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे भारत आणि इंग्लंड संघ कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमने-सामने आहेत.

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ५३६ धावांची गरज आहे, तर भारताला ७ विकेट्सची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघ झटपट या विकेट्स घेऊन मालिकेत बरोबरी करण्यासाठी उत्सुक आहे.

Team India
IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com