India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

India Squad Announcement for T20I World Cup 2026: भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अधिकृत घोषणा झाली असली, तरी अंतिम १५ खेळाडूंच्या यादीत बदल होण्याची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ठरावीक अंतिम तारखेपर्यंत कोणत्याही संघाला आपल्या जाहीर केलेल्या संघात बदल करण्याची मुभा असते.
India Can Still Change T20 World Cup Squad Without Injury or ICC Approval – Here’s How

India Can Still Change T20 World Cup Squad Without Injury or ICC Approval – Here’s How

esakal

Updated on

ICC rules on T20 World Cup squad changes; How many reserve players allowed? भारताने २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत मुंबईत BCCI मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. खराब फॉर्म असूनही, सूर्यकुमार संघाचे नेतृत्व करणार आहे, पण शुभमन गिलची अचानक उचलबांगडी केली गेली. अक्षर पटेलची ( Axar Patel) उपकर्णधार म्हणून निवड केली गेली, तर इशान किशन आणि रिंकू सिंग यांनी संघात पुनरागमन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com