IND vs PAK: छक्केनेही कप जिताया! पाकिस्तानच्या नांगी ठेचणारा तिलक वर्माचा सिक्स अन् गौतम गंभीरची नादखुळी रिऍक्शन; Video

Gautam Gambhir’s Reaction on Tilak Varma Six Breaks Internet: तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया कप २०२५ जिंकला. तिलकच्या या सामन्यातील शेवटच्या षटकारानंतर गौतम गंभीरने दिलेली रिऍक्शन व्हायरल झाली आहे.
Gautam Gambhir Celebration | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Gautam Gambhir Celebration | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय संघाने आशिया कप २०२५ जिंकला.

  • भारताला विजय मिळवून देण्यात तिलक वर्माच्या अर्धशतकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

  • तिलकच्या शेवटच्या षटकाराने विजय जवळ आणला, ज्यामुळे गौतम गंभीरची उत्साही प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com