
Gautam Gambhir
Sakal
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्सने पराभूत केले, परंतु वेस्ट इंडिजच्या लढावू वृत्तीचे कौतुक झाले.
गौतम गंभीरने वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यांना प्रेरणादायी भाषण दिले.
त्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना उद्देशाची आठवण करून दिली आणि सांगितले की जगाला वेस्ट इंडिज क्रिकेटची गरज आहे.