मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Gautam Gambhir reaction on India Test cricket failures: भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीवर अखेर गौतम गंभीर याने मौन सोडले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताने दमदार यश मिळवले असताना, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मात्र संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.
Gautam Gambhir reaction on India Test cricket failures

Gautam Gambhir reaction on India Test cricket failures

esakal

Updated on

Why India struggling in Test cricket analysis? भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ एकही सामना हरला नाही, तर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी मालिका कायम राखताना जेतेपद पटकावले. त्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला. पण, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला फक्त बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दुबळ्या संघांविरुद्ध मालिका जिंकता आली. भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश पत्करावा लागला, तर २०२४-२५ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमवावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com