

Gambhir on MS Dhoni coach
Sakal
Gautam Gambhir’s Reply to MS Dhoni’s “Smile” Remark: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ८ मार्च रोजी जिंकली आणि इतिहास घडवला. भारतीय संघाने मायदेशात पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करण्यासोबतच एकूण तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मान मिळवला.
अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने (Team India) न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले.