

Ricky Ponting Credits Sanju Samson’s Success to Team Management’s Trust
Sakal
भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत भारताला विजेतेपद जिंकून देण्यात सलामीवीर संजू सॅमसनने मोलाचा वाटा उचलला. तसेच भारतीय संघाने फॉर्म गमावलेल्या अभिषेक शर्मावरही (Abhishek Sharma) शेवटपर्यंत विश्वास ठेवत संधी दिली, ज्याचं फळ अंतिम सामन्यात मिळालं. त्याने २१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती.
तसेच संजू सॅमसनने (Sanju Samson) शेवटच्या तीन निर्णायक सामन्यांमध्ये नाबाद ९७, ८९ आणि ८९ अशा खेळी केल्या.