IPL 2026 : "हार्दिक पांड्यामुळे Mumbai Indians मधील वातावरण बिघडलं, रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याची गरज..."

Hardik Pandya destroyed Mumbai Indians atmosphere: मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Hardik Pandya’s captaincy at Mumbai Indians has sparked fresh debate

Hardik Pandya’s captaincy at Mumbai Indians has sparked fresh debate

esakal

Updated on

Why Rohit Sharma should captain Mumbai Indians again? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या आणखी एका पर्वात निराशाजनक कामगिरीने निरोप घ्यावा लागला आहे. हार्दिक पांड्याने MI ची सूत्रे हाती घेतल्यापासून संघाची कामगिरी खालावत चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फ्रँचायझीने २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून हार्दिकला ट्रेड केले आणि नंतर ३२ वर्षीय खेळाडूच्या हाती संघाची सूत्रे सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खालावली आहे. या काळात संघातील वातावरणही बिघडल्याची चर्चा सुरू झाली आणि ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com