IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

Hardik Pandya on MI’s Third Straight Defeat: मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रविवारी पराभवचा सामना करावा लागला. हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणाला, जाणून घ्या.
Hardik Pandya | MI vs RCB | IPL 2026

Hardik Pandya | MI vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

MI vs RCB, Marathi News: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा पहिल्या ४ सामन्यांतील सलग तिसरा पराभव आहे.

मुंबईने या हंगामात पहिला सामना जिंकला होता. पण नंतरचे तिन्ही सामने मुंबईने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोरील आता आव्हान आणखी कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल, असं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामन्यानंतर सांगितले आहे.

<div class="paragraphs"><p>Hardik Pandya | MI vs RCB | IPL 2026</p></div>
MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com