Harmanpreet Kaur: दडपणापेक्षा खेळाचा आनंद महत्त्वाचा; महिला विश्वकरंडक स्पर्धेबाबत कर्णधार हरमनप्रीतचे मत

Womens World Cup 2025: भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाल्या की विजेतेपदाच्या दडपणापेक्षा खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. भारताची मोहीम ३० सप्टेंबरपासून गुवाहाटीत सुरू होणार आहे.
Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur

sakal

Updated on

बंगळूर : चार दिवसांनंतर सुरू होत असलेली महिला विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर मोठा आहे; पण विजेतेपदाचे दडपण घेण्यापेक्षा खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे, अशी भावना भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com