IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

India vs Australia 1st T20I Marathi News: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दुसऱ्यांदा पावसाने खोडा घातला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उप कर्णधार शुभमन गिल खेळत आहेत.
IND vs AUS 1st T20I match overs reduced due to 11 PM lights-out rule, not rain

IND vs AUS 1st T20I match overs reduced due to 11 PM lights-out rule, not rain

esakal

Updated on

Australia vs India 1st T20I Marathi News : पावसाच्या बॅटिंगमुळे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना कॅनबेरा येथे खेळवला जातोय. पण, ९ षटकांत दोन वेळा पावसाने खोडा घातला. पहिल्यांदा पाऊस पडल्याने षटकांची संख्या कमी झाली आणि सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा पाऊस आल्याने षटकांची संख्या आणखी कमी होईल हे निश्चित आहे. पण, षटकं कमी होण्यामागे पाऊसच कारण नाही, तर भलतंच कारण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com