IND vs ENG 1st Test: भारतीय क्रिकेटमध्ये ५०५० दिवसात असं कधीच घडलं नव्हतं, जे आज घडलं! आपल्या सर्वांना भावनिक करणारी घटना

Team India Begin a New Era: २० जून २०२५ — ही तारीख भारतीय क्रिकेटसाठी भावनिकदृष्ट्या ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल ५०५० दिवसांनंतर भारतीय संघात काहीतरी विचित्र घडताना दिसणार आहे.
Team India Begin a New Era
Team India Begin a New Eraesakal
Updated on

Team India new playing XI marks end of an era: भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या तिघांच्या कसोटीतून निवृत्तीनंतरचा हा पहिलाच सामना असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यजमान इंग्लंडला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पण, आज जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरेल, ५०५० दिवसांत जे घडलं नव्हतं, ते आज घडेल. हा क्षण चाहत्यांना नक्की भावनिक करून जाईल. IND vs ENG

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com