Shreyas Iyer reflected on the team's defeat to Ireland,
esakal
Why India lost to Ireland in the first T20I? विश्वविजेता भारतीय संघ दुबळ्या आयर्लंडकडून हरला... यावर कुणाचा विश्वास बसेल? पण, होय शुक्रवारी बेलफास्ट येथील पहिल्याच ट्वेंटी-२०त भारताला हार पत्करावी लागली आणि आयर्लंडविरुद्ध ११ आंतरराष्ट्रीय सामन्यांची अपराजित मालिका खंडीत झाली. २०२३ नंतर भारतीय संघाला प्रथमच ट्वेंटी-२० मालिका आता जिंकता येणार नाही. भारत-आयर्लंड यांच्यातला दुसरा सामना रविवारी होणार आहे आणि त्यात भारतीय संघ चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करतील. पण, पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) काय म्हणाला ते वाचा..