IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?

Will India vs Pakistan match be cancelled? भारत-पाकिस्तान या बहुप्रतीक्षित ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सामन्यावर आता अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा इशारा श्रीलंका प्रशासनाने दिल्यामुळे या हायव्होल्टेज लढतीवर पाण्याचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
Black Clouds Over India-Pakistan Match as Sri Lanka Issues Weather Warning

Black Clouds Over India-Pakistan Match as Sri Lanka Issues Weather Warning

esakal

Updated on

Colombo weather forecast February 15 cricket match: पाकिस्तानचं बहिष्कार नाटक संपलं अन् IND vs PAK लढतीचा मार्ग मोकळा झाला. १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान या दोघांनी अ गटात आपापले दोन सामने जिंकले आहेत आणि रविवारच्या लढतीतील विजेता सुपर ८ मधील आपली जागा पक्की करणार आहे. India vs Pakistan लढतीवरील सर्व सावट आता कुठे संपले असे वाटत असताना श्रीलंका सरकारने नव्या आव्हानाची चाहूल दिली. त्यामुळे हा सामना होईल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com