T20 WC India Scenario : भारतीय संघ Super 8s ची एकही मॅच न खेळता पोहोचणार उपांत्य फेरीत; ICC च्या नियमाने वाढवली चुरस

India’s Semi-Final Scenario in T20 World Cup 2026: भारतीय संघासाठी वर्ल्ड कप स्पर्धेतील समीकरण अनपेक्षित वळणावर आले आहे. सुपर ८ फेरीतील एकही सामना न खेळता उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यामागे ICC चे नियम कारणीभूत ठरत आहेत.
India’s qualification scenario for the T20 World Cup 2026 semi-finals

India’s qualification scenario for the T20 World Cup 2026 semi-finals

esakal

Updated on

How India can reach semi final without playing Super 8 match? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ फेरीला शनिवारपासून सुरुवात झाली. कोलंबो येथील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा Super 8 मधील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आता दोन्ही संघांवर करो वा मरो अशी परिस्थिती ओढावली आहे. अशातच आज भारतीय संघ सुपर ८ चा सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ( India vs South Africa ) भिडणार आहे आणि हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पण, भारताचे सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर? त्यानंतरही टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com