IND vs WI Test Series: दोन कसोटींच्या मालिकेनंतर पुढची १०० वर्ष भारत-वेस्ट इंडिज मालिका होऊ शकणार नाही; जाणून घ्या कारण

India-West Indies Red-Ball Future in Doubt: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सध्याची दोन कसोटी सामन्यांची मालिका ऐतिहासिक ठरू शकते, पण एका धक्कादायक कारणामुळे ही शेवटचीही ठरू शकते.
India and West Indies may not meet again in Test cricket for decades after the current series.

India and West Indies may not meet again in Test cricket for decades after the current series.

esakal

Updated on
Summary
  • भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होणार आहे.

  • इतिहासात विंडीजने भारताविरुद्ध ३० कसोटी जिंकल्या तर भारताने २३ जिंकल्या आहेत, ४७ सामने अनिर्णीत राहिले.

  • विंडीजची कामगिरी सुधारली नाही तर पुढील १०० वर्ष भारताविरुद्ध कसोटी मालिकेची संधीच निर्माण होणार नाही.

Why India and West Indies may not play Tests for 100 years: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. उभय संघातील मागील काही मालिका एकतर्फी झाल्या आहेत आणि भारताने सलग ९ मालिका जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने २००२ मध्ये शेवटची मालिका जिंकली होती. वेस्ट इंडिजचा संघ एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत होता आणि त्यांची सध्याची अवस्था पाहून क्रिकेट चाहते खंत व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com