Team India चा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतरही ऑगस्टमध्ये खेळताना दिसणार विराट-रोहित? BCCI करतेय वेगळा प्लॅन

Team India's August Schedule Changes: भारतीय संघाचा ऑगस्टमध्ये होणारा बांगलादेश दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत भारतीय संघाकडे रिकामा वेळ आहे. त्यामुळे बीसीसीआय या कालावधीसाठी योजना तयार करत असल्याचे समजत आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला पुढच्या महिन्यात (ऑगस्ट) बांगलादेशचा दौरा करायचा होता. पण हा दौरा सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला आहे, याबाबत दोन्ही बोर्डांकडून माहिती देण्यात आली आहे.

तसेच ही मालिका आता सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भारताला वनडे मालिका थेट ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळायची आहे. त्यामुळे भारतासाठी ऑगस्ट महिन्यातील कालावधी रिकामा झाला आहे. त्यामुळे आता या कालावधीत बीसीसीआय दुसरी मालिका घेण्याचा विचार करत आहे.

Team India
मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com